झाडवाटा
-आनंद यादव
रोजच्या घडणीच्या ग्रामीण कथा. या कथा महाराष्ट्राच्या अस्सल मातीतून उमलून आलेल्या वाटतात. जीवनाची अंगोपांगं धुंडाळत राहणाऱ्या विविध रूपाने अवतरलेल्या गावातल्या कथा मातीशी नाळ जोडू पाहतात.
आवडलेली, चित्तथरारक कलाटणी लाभलेली 'एका दगडी घराचा इतिहास' कथा. बदला घेत कुणालातरी मारून संपत्ती लुबाडणाऱ्या एका पिढीचं संक्रमण तिसऱ्या पिढीपर्यंत पोहोचतं. तेवढ्यात....
"खुळा आहेस तू. डोळ्यातली सगळी जळमटं काढून टाक. ज्याला त्याला ज्याची त्याची फळ मिळाली, मिळणार. आपण आपल्या माणसांबरोबर सुखी राहायचं, माणसात वावरायचं. काळ बदलतोय, वेगळा विचार करायचा!"
कथेतले हे समंजस बोल शेवटी काळीज जिंकतात.
पुस्तक मिळवून नक्की वाचा.
😍

No comments:
Post a Comment